चंद्रयान-3 च्या माध्यमातून भारताने नवा इतिहास रचला आहे. या मिशनचे एकूण बजेट 615 कोटी रुपये होते. आजच्या काळात अनेक बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपटांचे बजेट एवढेच आहे. इतक्या कमी पैशातही भारताने इतिहास रचून सर्वांना चकित केले आहे. आज भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा